Niet blij met je aankoop? Geeft niet! Bij ons kun je binnen 30 dagen retourneren
Met een cadeaubon zit je altijd goed. De ontvanger kan de cadeaubon voor alles uit ons assortiment inwisselen.
Retourneren binnen 30 dagen
THIS IS A TRUE STORY OF A STRATEGIST, BORN SOME 2400 YEARS AGO. DURING THAT PERIOD, INDIA WAS RULED BY MANY SMALL INDEPENDENT STATES. BUT THERE WAS NO HARMONY AMONGST THEM. THERE WERE CONTINUOUS PERIOD OF UNREST AND WAR BETWEEN THEM. THE GREEK GENERAL, SIKANDER HAD A DREAM IN HIS MIND. HE WANTED TO CONQUER THE EARTH. HE TOOK ADVANTAGE OF THE SITUATION IN INDIA. BUT, ALAS, HE HAD TO RETURN BACK WITHOUT FULFILLING HIS DREAM. IT WAS AFTER HIS RETREAT, CHANAKYA CREATED THE STRONG, COMPETENT AND INTEGRATED INDIA. HE MADE CHANDRAGUPTA THE "SAMRAT`. THIS NOVEL PRESENTS A PERFECT PICTURE OF THE EFFORTS OF THIS KINGMAKER, REVEALING HIS INSIGHTS, HIS FORESIGHT, AND HIS REVOLUTIONARY NATURE...सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. चंद्रगुप्ताला त्याने सम्राट बनविले - ... ... अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही प्रासादिक भाषेत लिहिलेली ललितरम्य कादंबरी... वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!